आज पर्यावरण दिन आहे.. उन्हाळ्याच्या दिवसात ए सी लावायची चर्चा होवून कृती झाली पण आज फक्त झाडे लावायची चर्चा होईल .. ती जगातील का मारतील का झाडे किती लावली याचे आकडे कागदावरच राहतील? प्रत्येकाने ए सी घेण्यापेक्षा वर्षामध्ये ५ झाडे लावून ती जर जागवली तर ए सी ची गरजच लागणार नाही का? \ भविष्याचा विचार करण्यापेक्षा प्रत्येक जन आजचे solution काढतो आहे.. आजचे जीवन सुखकर करण्यात धन्यता माणूस भविष्य अंध:कारमय बनवत आहे.. हे कुठेतरी बदलायला पाहिजे न? या आपल्यापासूनच सुरुवात करू…
चांगलं मत आहे.
Ho kharach. mala hi asech vatate
suruwat tar karayalach pahije
Mi tuzya matashi sahamat aahe.
Kharach ha sandesh pratyek kopryaparyant pohochla pahije.
Aani he krutit utravle pahije.