सगळ्या कौशल्यासाहित आपण जन्माला येतो,
सगळा मटेरियल पूर्णपणे आत असत जन्माला येतो तेव्हा
पण कुठले कौशल्य आपण कसे प्रगत करतो, त्याला
पैलू कसे पडतात त्यानुसार एखादी कला, कौशल्य पुढे विकसित होते,
त्यात आपला रस असणे अत्यावश्यक असते,
एखाद्या कामाचा आनंद घेत घेत काम केले तर त्याचे
समाधान जास्त असते..
पैसा हि माणसाची किमान गरज आहे,
माणसाची खरी कमाल गरज हि समाधान आहे..
माणसं नेमके उलट करायला जातात
नाही का?
agadi barobar aahe…samachan hi khri garaj aahe…….